मुख्य बातम्या

संपादकीय

ट्रेंडिंग

Blog

ही निवडणूक सर्वस्वी सर्वसामान्य जनतेच्या हाती..परिवर्तन अटळ.. डॉ. अमोल कोल्हे..

गेल्या पंधरा वर्षांत खासदार आढळराव यांनी मतदारसंघातील जनतेला फक्त फसविण्याचेच काम केलेले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संसदेत कधीही आवाज उठविला...

महिलांचे दागिने हिसकाणाऱ्या दोघांना अटक

राजगुरुनगर... दुचाकीवरुन येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपींना अखेर खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विकास भाऊसाहेब गायकवाड (वय...

भीमाशंकर अभयारण्यातील वन्यजीवांसाठी धोकादायक ठरलेल्या हॉटेल्सवर कारवाई कधी?

By अतुल दत्तात्रय काळे 'धोकाग्रस्त' अभयारण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट वन्यजीवांच्या मुळावर उठली असून त्याकडे वन्यजीव विभागाच्या...

हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाची परवड कधी थांबणार ?

By.. अतुल दत्तात्रय काळे. थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची आज ( दि, २३ ) ८८ वी पुण्यतिथी साजरी होत...

मेदनकरवाडीच्या माजी सरपंचाना अटक करा… रिपब्लिकन पक्षाची मागणी

चाकण.....  मेदनकरवाडी ग्रामपंचायतीचा कचरा गोळा करणाऱ्या मागासवर्गीय ठेकेदार दाम्पत्याचे पैसे लाटून तसेच त्यांच्यावर राजकीय दबाव आणून संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल...

सोळावं वरीस धोक्याचं…!!

By अतुल दत्तात्रय काळे शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची लगीनघाई जोरात सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव हे या निवडणुकीत 'चौकार'...

वनविभागाच्या आशीर्वादाने परप्रांतीय टोळ्यांकडून राजरोस वृक्षतोड…

राजगुरूनगर ... खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव, जऊळके गावांच्या हद्दीत तसेच पश्चिम भागातील काही गावांमध्ये परप्रांतीय टोळक्यांकडून ओढ्यालगतची व शेताच्या...