मुख्य बातम्या

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात वणवे लावण्याच्या प्रकारात वाढ.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जंगलांना आगी लावण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. परिणामी वनसंपदेची अपरिमित हानी होत आहे. पाळीव जनावरांना चारा...

खेडच्या पूर्व पट्ट्यात तीव्र पाणीटंचाई सुरु

खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त ५ गावे व ४३ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाच टँकरच्या माध्यमातून सध्या पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. दरम्यान २...

निघोजे गावाच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात रात्रीच्या वेळी वाळूचोरी..

खेड तालुक्यातील निघोजे गावाच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात रात्रीच्या वेळी वाळू तस्करांकडून दहशतीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी केली जात...

ओतूर येथे खासदार आढळरावांच्या सभेचा “फ्लॉप शो”

शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा ज्वर वाढत चाललेला आहे. पदयात्रा व गावभेटी कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव व राष्ट्रवादी काँग्रेसचे...

पर्यटन विकासाच्या नावाखाली भीमाशंकर अभयारण्यालाच ‘सुरुंग’….

By.. अतुल दत्तात्रय काळे. 'महादेव वन' हे पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या नावाखाली भीमाशंकर अभयारण्यालाच 'सुरूंग' लावण्याचा धक्कादायक प्रकार वन्यजीव विभागाकडून सुरू...

पिकअप टेम्पो दरीत कोसळून २८ जखमी

खेड तालुक्यातील चासकमान धरणांतर्गत साकुर्डी- निर्मलवाडी दरम्यान असलेल्या घाटात पिकअप टेम्पो दरीत कोसळून २८ जण जखमी झाले. बुधवार दि, २६...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार..

आंबेगांव.... आंबेगाव तालुक्यातील साकोरे गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या लहानग्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रृतीका महेंद्र थिटे (वय-५) असे...

ही निवडणूक सर्वस्वी सर्वसामान्य जनतेच्या हाती..परिवर्तन अटळ.. डॉ. अमोल कोल्हे..

गेल्या पंधरा वर्षांत खासदार आढळराव यांनी मतदारसंघातील जनतेला फक्त फसविण्याचेच काम केलेले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संसदेत कधीही आवाज उठविला...

भीमाशंकर अभयारण्यातील वन्यजीवांसाठी धोकादायक ठरलेल्या हॉटेल्सवर कारवाई कधी?

By अतुल दत्तात्रय काळे 'धोकाग्रस्त' अभयारण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट वन्यजीवांच्या मुळावर उठली असून त्याकडे वन्यजीव विभागाच्या...

हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाची परवड कधी थांबणार ?

By.. अतुल दत्तात्रय काळे. थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची आज ( दि, २३ ) ८८ वी पुण्यतिथी साजरी होत...